Ajit Pawar । भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी का केली? 9 महिन्यांनंतर अजित पवार यांनी सांगितलं खरं कारणं

Ajit Pawar

Ajit Pawar । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२५ फेब्रुवारी) रात्री त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर एक निवेदन जारी करून भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचे कारण स्पष्ट केले. अजित पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “विचार आणि उद्दिष्टाशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने मी माझी भूमिका बजावली आहे.

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! फडणवीसांच्या बंगल्याकडे निघालेले जरांगे पाटील अर्ध्या रस्त्यातूनच फिरले माघारी; समोर आलं मोठं कारण

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली या देशात महत्त्वाची विकासकामे होत असल्याचे मला आढळले. नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला आवडले. माझी आणि त्यांची कार्यशैली खूप सारखीच आहे. ज्येष्ठांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नाही.” असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.

Maratha Reservation । जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक! बस पेटवून दिल्याने पोलिसांनी लागू केली संचारबंदी

पाहा अजित पवारांनी निवेदनात नेमकं काय म्हंटलय?

Spread the love