येणार …येणार! कापसाला पण ‘अच्छे दिन येणार’; अगामी काळात दर वाढण्याची शक्यता

राज्यात शेतकऱ्यांसमोर सध्या थकीत वीजबिल आणि मागील हंगामातील नुकसान भरपाई हे मोठे प्रश्न उभे आहेत. महावितरणाने…

दुग्धव्यवसायाला चालना मिळण्यासाठी दूध संघटनेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

तुम्ही आतापर्यंत फिल्म फेस्टिव्हल, युथ फेस्टिव्हल किंवा फार फार तर ऍग्रो फेस्टीव्हल बद्दल पण ऐकले असेल.…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नुकसानग्रस्तांसाठी राज्यसरकारने मंजूर केला कोटींचा निधी

मागील अनेक दिवसांपासून अतिवृष्टीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यावरून सरकारवर आरोप केले जात आहेत. इतकंच नाही तर…

सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले तर महाराष्ट्रातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही – राहुल गांधी

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ ( Bharat Jodo Yatra) अनेकांची…

ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने निर्णय घेतला नसल्याने २५ नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन होणार – राजू शेट्टी

राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू…

खडकी येथे लोकसहभागातून वनराई बंधारे

पावसाळा संपुष्टात आला असला तरी नाले-ओढ्यांना पाणी प्रवाही आहे. या वाहून जाणार्‍या पाण्याचा योग्य विनियोग करण्याच्या…

आज आणि उद्या ऊसतोड बंद आंदोलन, कारखाने चालू ठेवल्यास संघर्ष होणार; राजू शेट्टींचा गंभीर इशारा

राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू…

शेतकऱ्यांनी घेतली थेट जलसमाधी; नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. परंतु, सरकारने या शेतकऱ्यांसाठी अजूनही कुठलाच…

कापसाच्या दरात झाली मोठी घसरण, शेतकरी सापडला दुहेरी संकटात

यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी (Farmers) कापूस लागवडीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे. दरम्यान गतवर्षी कापसाला विक्रमी दर…

शेतकऱ्यांसाठी आनंददायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 3500 रुपये दर

सध्या कांद्याच्या दरामध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याने आता शेतकऱ्यांच्या (Farmers) चेहऱ्यावर समाधान आणि हसू आणेल अशी…